महितीचा अधिकार मराठी निबंध
"माहितीचा अधिकार"
"माहितीचा अधिकार" हा अष्टाक्षरी मंत्र 12 ऑक्टोबर 2005 रोजी भारतीय जनतेला मिळाला. या कायद्याने शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयांच्या कामकाजात पारदर्शकता आणि सर्वसामान्य नागरिकांना कामकाजाच्या कार्यालयातील माहितीसाठी अधिकाराचा कायदा करण्यात आला आहे.
हा कायदा संसदेने 15 जून 2005 रोजी मंजूर केला आणि 13 ऑक्टोबर 2005 रोजी पूर्णपणे लागू झाला.
भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्य वगळून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे या कायद्याच्या क्षेत्रात आहे.
या अधिकाराचा वापर करून सर्वसामान्य कामांची माहिती मिळवून येते, उदा. - न्यायालयातर्फे आवश्यक निकालाची प्रत घेता येते.
विधिमंडळाकडून मंत्रिपरिषदेच्या निर्णयाची प्रत घेता येते.
महाराष्ट्र शासनाने 28 सप्टेंबरला हा राज्य माहिती अधिकार दिन म्हणून घोषित केला आहे.
माहितीचा अधिकार कायद्यामुळे पारदर्शकता, जवाबदारी, आणि लोकसहभाग ह्या तीन विचारांमध्ये महत्वपूर्ण उपयोग करण्यात आला आहे, आणि लोकशाहीसाठी ह्या कायद्याची महत्त्वाची भूमिका आहे.
माहितीचा अधिकार कायदा लागू झाल्यामुळे सरकारी अधिकारी आणि नागरिकांमध्ये पारदर्शकतेचे आणि उत्तरदायित्वाचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे."
Also read: Dharti Hamari Nahin Ham Dharti Ke Hain Nibandh
Also read: Digital India for New India Letter Writing 1000 Words Pdf
Also read: Write a Letter To Your Friend Telling Him About Online Classes
Also read: Write a letter to your Friend telling him or her how you are going make your stay at home useful
THANK YOU SO MUCH
Comments
Post a Comment